महाराष्ट्र
-
शनिवार, रविवार व सोमवार या सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल…
Read More » -
‘आम्ही साहित्यप्रेमी’ कार्यक्रमात दहा वक्त्यांनी दहा लेखकांच्या दहा पुस्तकांवर मांडले विचार
सिंधुदुर्गनगरी : ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या दुसऱ्या कार्यक्रमात दहा वक्त्यांनी दहा लेखकांच्या दहा पुस्तकांवर ‘मला आवडलेले पुस्तक’ या उपक्रमाखाली विचार…
Read More » -
राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
गडचिरोली : येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५” चे आयोजन करण्यात आले…
Read More » -
राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार २ हजार ५५५ कोटी विमा नुकसान भरपाई
मुंबई : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट २ हजार…
Read More » -
प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी राजापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन केंद्र स्थापन
राजापूर : ऑगस्ट/सप्टेंबर २०२५ मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबतची माहिती देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे शासकीय सुट्टी…
Read More » -
जितेंद्र भोळे यांच्या रूपाने जिल्ह्याला दुसर्यांदा विधानसभेचे सचिव पद
रत्नागिरी : जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या…
Read More » -
राज्यात पुढील ५ दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी उन्हाचा तडाखा…
Read More » -
अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय झालाच नाही
मुंबई : नव्या सरकारचे दुसरे अधिवेशन पार पडले. पण विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच नाही. भास्करराव जाधवांनी जंग जंग पछाडले, जयंतरावांनी…
Read More » -
कवी नारायण सुर्वे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करणार : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई : “ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या श्रमराज कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षात, नारायण सुर्वे यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची…
Read More » -
कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले, ही शोषण व्यवस्था संपवण्याची गरज : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : “कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता…
Read More »