महाराष्ट्र
-
आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचानी जहाज केले हायजॅक
रत्नागिरी : आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाचानी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक केले असून, रत्नागिरीतील दोन तरुणांसह दहा जणांना ओलीस…
Read More » -
राजापूर येथे महाआरोग्य शिबीर संपन्न
राजापूर : महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य विगाच्यावतीने ग्रामीण रुग्णालय राजापूर येथे बुधवारी २६मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी…
Read More » -
येत्या काही दिवसांत ‘मविआ’चे पदाधिकारी राष्ट्रवादीत येतील : सुनील तटकरे
रायगड : “महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी येत्या काही दिवसांत अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करतील,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
Read More » -
विधानसभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर आमदार किरण सामंत यांची निवड
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सन २०२४-२५ या वर्षासाठी विधानमंडळाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांनी २६ मार्च…
Read More » -
राज्यातील काही जिल्ह्यात आज अवकाळी पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात मार्च महिन्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. काही जिल्ह्यांत तापमान ४० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे उष्णता प्रचंड…
Read More » -
राजापूर-कोल्हापूर काजिर्डामार्गे अजून एका घाटरस्त्याला मंजुरी
राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्या यापूर्वी…
Read More » -
दापोली शिवसेनेच्या (उबाठा) असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
दापोली : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर…
Read More » -
महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम
मुंबई : महाराष्ट्रातील खासगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…
Read More » -
लांजा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
लांजा : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत देवधे येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख…
Read More » -
‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची संख्या वाढवणार
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध…
Read More »