महाराष्ट्र
-
मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन
आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत.…
Read More » -
पीरलोटे येथील नळांना रसायनयुक्त पाणी
खेड : तालुक्यातील पिरलोटे येथील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना रासायनिक सांडपाणी मिश्रित पिवळ्या रंगाचे पाणी आल्यामुळे ग्रामस्थांचा संताप…
Read More » -
१३ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता
आबलोली (संदेश कदम) : १३ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातून बांधकाम ठेकेदाराची निर्दोष मुक्तता झाली असून हा निर्णय गुहागर न्यायालयाने नुकताच जाहीर…
Read More » -
आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
आबलोली (संदेश कदम) : इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन(ॲंन्टी पायरेसी सेल मुंबई) कल्याण येथे आयोजित “भारत सन्मान गौरव पुरस्कार २०२६” सोहळ्यात गुहागर…
Read More » -
खोडदे येथील अनुज साळवी याची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड
आबलोली (संदेश कदम) : खोडदे (ता. गुहागर) गावातील होतकरू विद्यार्थी अनुज संदेश साळवी याची सिंगापूर येथे होणाऱ्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी…
Read More » -
चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम
चिपळूण : शहरातील मुख्य व अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारांवर दुकानातील…
Read More » -
मुंबईत २६ एप्रिलला महाराष्ट्र रेल्वे परिषद
खेड : अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने “महाराष्ट्र रेल्वे परिषद” आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद…
Read More » -
कळंबणी येथे भरधाव फॉर्च्यूनर थेट हॉटेलमध्ये घुसली
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर आज (२१ एप्रिल) दुपारी ४ च्या सुमारास भरधाव फॉर्च्यूनर कारचे नियंत्रण सुटून ती…
Read More » -
‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला शुक्रवारी ’रंग-संवाद’मध्ये निलेश पवार यांच्याशी गप्पा
सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या एप्रिलच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी (२४ एप्रिल) सायंकाळी ५.३० वाजता ’रंग-संवाद’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.…
Read More » -
खोडदे (गुहागर) येथे ब्लॅक पॅंथरचे दर्शन; ग्रामस्थ भीतीच्या छायेत
आबलोली (संदेश कदम) : जंगले मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी मानव वस्तीकडे वळत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे…
Read More »