रत्नागिरी जिल्हा
-
‘लँडस्लाईड’चे मुख्य कारण शोधणार; चिपळूणकरांचे जीवन सुरक्षित करण्यात यश : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : लँडस्लाईडचे (दरड कोसळणे) मुख्य कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कशेडी घाटात कुठेही दरड कोसळलेली नाही, तर सपाट रस्त्यापासून…
Read More » -
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे इशारे गांभीर्याने घ्या : महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आवाहन
रत्नागिरी : कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असून, प्रशासनाने दिलेल्या…
Read More » -
दहिवली दुर्घटनेतील बाधितांना १०० टक्के मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा
खेड : दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज तातडीने दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी…
Read More » -
चिपळूण पूर नियंत्रण व मान्सून सज्जतेबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक
रत्नागिरी : चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूणमधील वनविभागाच्या सभागृहात आज आढावा बैठक…
Read More » -
अर्णव कऱ्हाड यांचे एलएलबीची परीक्षेत यश
दापोली : येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांचे धाकटे सुपुत्र अर्णव कऱ्हाड यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीची…
Read More » -
राजापुरात पूराचे पाणी ओसरले; स्वच्छता मोहिमेला वेग
राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या राजापूर शहरात पाणी ओसरताच राजापूर नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला युद्धपातळीवर…
Read More » -
दहिवली येथे झालेल्या भूस्खलनाची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भूस्खलनाची घटना समजल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…
Read More » -
दहिवलीत दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास भूस्खलन झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा…
Read More » -
गडनदी धरण ओव्हरफ्लो; नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गडनदी धरण क्षेत्रात ५ जुलै रोजी पर्जन्यमापन व पाणी पातळीची नोंद…
Read More » -
बालमूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धेचे १ ऑगस्ट रोजी राजापुरात आयोजन
राजापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची…
Read More »