मुख्य बातमी
-
अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची गरुडझेप
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. याचा सांगता सोहळा येत्या ४ व ५ मे…
Read More » -
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रीय फिटनेस आणि शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन
रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी प्रायोजित राष्ट्रीय स्वास्थ्य एवं शरीर सौष्ठव महासंघ यांच्या मान्यतेने महाराष्ट्र हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या…
Read More » -
जिल्ह्यात १२ मे पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २८ एप्रिल रोजी ००.०१ वाजल्यापासून ते १२ मे रोजी २४ वाजेपर्यंत संपूर्ण…
Read More » -
काम वाटप समिती सभा ५ मे रोजी
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्याकरिता काम वाटप समिती सभा ५ मे रोजी दुपारी…
Read More » -
खेड येथे राज्यस्तरीय सन्मान सोहळा उत्साहात
आबलोली (संदेश कदम) : दिशा महाराष्ट्राची आयोजित छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त ५वा राज्यस्तरीय…
Read More » -
सेवा हक्क दिवस ; विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पाऊले उचलेन’
रत्नागिरी : ‘मी सेवा सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पाऊले उचलेन, सेवा…
Read More » -
“हम होंगे कामयाब” उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशाचा नवा मार्ग
रत्नागिरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने “हम होंगे कामयाब”…
Read More » -
भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई : राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून ५ नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर…
Read More » -
रत्नागिरीत तरुणाकडून ४२ हजारांचे अमली पदार्थ जप्त
रत्नागिरी : शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात एक तरुण अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने थांबलेला असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून ३.५…
Read More » -
कोणतीही दुर्घटना होऊ नये याची पूर्वतयारी सर्व यत्रंणांनी करावी : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने आतापासूनच करावी. आपदा मित्रांची संख्या वाढवावी,…
Read More »