मुख्य बातमी
-
हातखंबा बौद्धवाडी अश्रूंनी दाटली
रत्नागिरी : देवरुख बावनदी मार्गावरील पांगरी येथील भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोघांवर…
Read More » -
खेडमध्ये संतोष साखरे यांचा जनता दरबार संपन्न
खेड : भारतीय जनता पक्ष (भाजप) प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड…
Read More » -
चिपळूण, खेडमध्ये २ व ३ मे रोजी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
चिपळूण : कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी शासनाच्या विभागात विविध पदांवर प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय वस्तू तसेच…
Read More » -
गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान
रत्नागिरी : जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या (२८ एप्रिल) रोजी (सकाळी ७.३० वा. ते…
Read More » -
वेळणेश्वरचा “तो” पोस्टमन अखेर निलंबित
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथील पोस्टात आलेली टपाल गेली दीड वर्षे वितरीतच केली गेली नव्हती. याप्रकरणी करन थोरात (बीड) नामक…
Read More » -
कळसवली ग्रामपंचायतीचा ‘हायटेक’ प्रयोग
राजापूर : बदलत्या काळानुसार ग्रामपंचायतींचा कारभारही आता हायटेक होत असून पारदर्शकतेसाठी विविध नवे प्रयोग राबवले जात आहेत. राजापूर तालुक्यातील कळसवली…
Read More » -
दादरमध्ये महाराष्ट्र रेल्वे परिषदेचा एल्गार, बंद गाड्या सुरू करा अन्यथा आंदोलन
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या समस्या, रखडलेले रेल्वे प्रकल्प, बंद गाड्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर राज्यस्तरीय आवाज बुलंद करण्यासाठी…
Read More » -
नगरसेविका मेधा कुळकर्णी यांच्याकडून माणुसकीचे दर्शन
रत्नागिरी : शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम सुरू असताना खडतर उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेत नगरसेविका सौ. मेधा…
Read More » -
चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू
चिपळूण : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू अनारक्षित गाड्या…
Read More »
