मुख्य बातमी
-
वेळणेश्वर पोस्टमनने दीड वर्ष टपालांचे वितरण केलेच नाही
गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे पोस्टात आलेले टपाल गेली दीड वर्षे पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्टरांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये उघडकीस…
Read More » -
आंबव पोंक्षे गावात रानरेड्यांकडून मोठे नुकसान
संगमेश्वर : तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात रानरेड्यांकडून मोठे नुकसान होत आहे. शिवाय दिवसाढवळ्या पुढ्यात येत असल्याने गावातील नागरिक, वाहन चालक…
Read More » -
नवीन काही शिकायचे असेल तर स्वत:च्या आतले सर्जनशील मुल कायम जागे ठेवा : नीलेश पवार
सिंधुदुर्गनगरी : “प्रत्येकाच्या आत एक लहान मुल दडलेले असते. नवीन काही शिकायचे असेल तर स्वत:च्या आतले हे मुल जागे ठेवा.…
Read More » -
युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीत स्वागत
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आज (२५ एप्रिल) रत्नागिरी शहराच्या दौऱ्यावर आले. त्यांनी रत्नागिरी…
Read More » -
क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी २७ पासून कोल्हापूर विभागातंर्गत निवड चाचण्या
रत्नागिरी : सन २०२६-२७ क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी निवड चाचण्यांचे आयोजन केले असून, कोल्हापूर विभागातंर्गत २७ ते २९ एप्रिल या कालावधीत…
Read More » -
जांभरूण गावातील तेली वाडी सौरऊर्जेने उजळली
रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुका आणि जांभरूण शिवसेना…
Read More » -
राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांचे निधन
राजापूर : जुन्या मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (वय ४२, रा.…
Read More » -
ठाकरे शिवसेनेची रत्नागिरी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न
रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आगामी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यात विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांची मोठी आखणी…
Read More » -
कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य…
Read More » -
इयत्ता १० वी, १२ वी परीक्षांसाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वी…
Read More »