मुख्य बातमी
-
रत्नागिरी जिल्ह्यात १८ शाळा कायमस्वरूपी अपात्र
रत्नागिरी : वारंवार होणाऱ्या मूल्यमापन प्रक्रियेत शासनाने घालून दिलेल्या सुधारित निकषांची पूर्तता न करणाऱ्या १८ शाळांना तसेच कला, वाणिज्य व…
Read More » -
नागरी संरक्षण दलातर्फे रनपार येथे आज विशेष ‘मॉकड्रिल’
रत्नागिरी : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या ‘नागरी संरक्षण दल’ (Civil…
Read More » -
भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान उत्साहात
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या उपस्थितीत ६ एप्रिलपासून आठवडाभर विविध…
Read More » -
खेड-दापोली रस्त्याच्या कामासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याबाबत अधिसूचना
रत्नागिरी : कार्यकारी अभियंता, सावर्जनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांनी खेड-दापोली रस्ता (राज्य महामार्ग १६२) सुधारण्याचे काम ‘हॅम’ (HAM) योजनेअंतर्गत प्रगतीपथावर आहे.…
Read More » -
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रत्नदुर्ग किल्ल्यावर १२ रोजी संवर्धन मोहीम
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या (महाराष्ट्र राज्य) रत्नागिरी विभागातर्फे १२ एप्रिल रोजी रत्नदुर्ग किल्ला, महादरवाजा येथे संवर्धन मोहीम राबविण्यात येणार…
Read More » -
पालकमंत्री उदय सामंत यांचा शुक्रवारी जनता दरबार
रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा शुक्रवारी (१० एप्रिल) रोजी…
Read More » -
कुवारबाव येथे दुचाकीची उभ्या शिवशाहीला धडक; दोघे गंभीर
रत्नागिरी : कुवारबाव रेल्वेस्टेशन रस्त्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार…
Read More » -
रत्नागिरीच्या समुद्रात ‘ऑपरेशन क्लीन-सी’चा धडाका
रत्नागिरी : अनधिकृत मासेमारी विरोधात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर…
Read More » -
जि. प. पूर्णगड शाळेत विद्यार्थी गुणगौरव व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. १ शाळेत वार्षिक गुणगौरव समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
Read More » -
वाशीच्या बाजारात यंदाच्या हंगामात केवळ ३४ हजार पेट्याच दाखल
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांतून वाशी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होत असते. मात्र, यंदाची स्थिती…
Read More »