मुख्य बातमी
-
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी- सिंधुदुर्ग-रायगड कोकण विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी आपला उमदेवारी अर्ज निवडणूक निर्णय…
Read More » -
निवेबुद्रुक येथे वँगनआर कारचा भीषण अपघात
संगमेश्वर : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील निवेबुद्रुक येथे आज सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या…
Read More » -
रत्नागिरी शहरातील खासगी रुग्णालयाच्या डायलिसिस विभागाला शॉर्ट सर्किट आग
रत्नागिरी : शहरातील शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध खासगी रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका…
Read More » -
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतातील सुवर्णकाळाचा एक तारा निखळला आहे. ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर (वय ८९)…
Read More » -
विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी त्यांच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली…
Read More » -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नायब तहसीलदार दीपक कुळये यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी…
Read More » -
बसणी पंचक्रोशीतील विहिरीचे रखडलेले काम अखेर सुरू
रत्नागिरी : तालुक्यातील बसणी पंचक्रोशीमध्ये गेल्या काही काळापासून पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बसणी येथील…
Read More » -
दहावीच्या विद्यार्थ्यांना १ जून रोजी मूळ गुणपत्रकांचे वितरण
रत्नागिरी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रकांचे वितरण सोमवारी…
Read More » -
राजकीय नेत्यांनी आपली शक्ती आडाळीत उद्योग आणण्यासाठी खर्च करावी : लळीत
आडाळी (दोडामार्ग) : आडाळी एमआयडीसी जागेतील कथित खनिज माती उत्खननाचा प्रश्न प्रशासनावर सोपवून राजकीय नेत्यांनी आपली शक्ती तब्बल एक तपाहून…
Read More » -
किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही
मुंबई : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल…
Read More »