मुख्य बातमी
-
ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात
रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज (२८ मे) उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये…
Read More » -
परशुराम घाटात केमिकल टँकरचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गुरुवारी दुपारी केमिकल्सने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…
Read More » -
जिल्ह्यात १० जूनपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २७ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १० जून रोजी २४ वाजेपर्यंत…
Read More » -
आंबा घाटातील वाहतूक अखेर सुरळीत
रत्नागिरी : आंबा घाटातील गॅस टँकर अपघातानंतर बंद करण्यात आलेली वाहतूक अखेर पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. प्रशासन, पोलिस आणि…
Read More » -
अणुस्कुरा घाटात दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर
राजापूर : अणुस्कुरा घाटात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात घडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य…
Read More » -
आचारसंहितेमुळे जून महिन्याचा लोकशाही दिन रद्द
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने जून महिन्याचा १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)…
Read More » -
महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक
रत्नागिरी : महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय…
Read More » -
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात ३० मे रोजी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी…
Read More » -
रत्नागिरीतील गॅस शवदाहिनी तात्पुरती बंद : मुख्याधिकारी
रत्नागिरी : नगरपालिकेमार्फत शिवाजीनगर, चर्मालय स्टॉप, मजगांव रोड येथील स्मशानभूमीत प्रेतांचे दहन करण्यासाठी बसविण्यात आलेली गॅस शवदाहिनी २७ मेपासून पुढील…
Read More » -
किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार : मंत्री नितेश राणे
मुंबई : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये…
Read More »