मुख्य बातमी
-
किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार : मंत्री नितेश राणे
मुंबई : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये…
Read More » -
हर्णै (दापोली) येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी
दापोली : तालुक्यातील हर्णै येथील ऐतिहासिक भुईकोट गोवा किल्ला परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली…
Read More » -
आंबा येथे गॅस टँकर पलटी; चालक जागीच ठार
रत्नागिरी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात आंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये रिफिल…
Read More » -
रत्नागिरीत वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्युत दाहिनीत मृतदेह अडकला
रत्नागिरी : नगरपालिका हद्दीतील कोकणनगर स्मशानभूमीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार सुरू असतानाच…
Read More » -
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी व सीएनजीमध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.…
Read More » -
नियमांची पायमल्ली करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
खेड : महाराष्ट्र सरकारच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या कायद्यानुसार सर्वांना शिक्षण या कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पालकांच्या मुलाला राईट टू…
Read More » -
‘इरसाल कोकणरंग’ पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा
चिपळूण : श्री क्षेत्र परशुराम येथील लेखक यशवंत उर्फ राजा बर्वे लिखित ‘इरसाल कोकणरंग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (३१…
Read More » -
जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीबाबत ठाकरे शिवसेनेची नाराजी
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील…
Read More » -
तोट्यातील एसटी विभागांना नफ्याकडे नेण्यासाठी व्यापक कृती आराखडा
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातत्याने तोट्यात चालणाऱ्या विभागांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि नफ्यात आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्याचा निर्णय…
Read More » -
जनगणनेच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा
राजापूर : देशभरात एप्रिल २०२६ पासून जनगणना प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली असून राजापूर शहरात देखील नागरिकांची घरगुती माहिती संकलन प्रक्रिया…
Read More »