चारुदत्तबुवा आफळेबुवा
-
मुख्य बातमी
रत्नागिरीतील डॉ. अक्षय फाटक यांच्या सायबर सुरक्षा रामकवचाला उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी : आजच्या युगात आवश्यक असलेल्या ‘सायबर सुरक्षा’ या विषयाची रामनामाशी सांगड घालण्याचा अनोखा प्रयोग रत्नागिरीतील तरुण डॉ. अक्षय फाटक…
Read More » -
मुख्य बातमी
भारतात समान नागरी कायदा हवा : चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : भारतात सर्वांना समान न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा हवा, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांनी…
Read More » -
मुख्य बातमी
जगभरात पंधरा टक्के असलेल्या हिंदूंनी संघटित होण्याची गरज : चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : जगभरातील ६० देश मुस्लिमबहुल, तर १०० हून अधिक देश ख्रिश्चनांचे आहेत. त्यांच्यासह अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात हिंदूंची संख्या…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यघटनेतील तिसाव्या कलमामुळे हिंदूंची कोंडी : आफळेबुवा
रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेतील तिसावे कलम हिंदूंसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंची कोंडी होते, असे स्पष्ट प्रतिपादन…
Read More » -
मुख्य बातमी
विद्यार्थ्यांनी मारुतीचा आदर्श ठेवावा : चारुदत्तबुवा आफळे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी रामायणातील मारुतीचा आदर्श ठेवावा आणि आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी…
Read More » -
मुख्य बातमी
हिंदुत्वाचे स्फुल्लिंग पेटते ठेवावे : सुशील कुलकर्णी
रत्नागिरी : हिंदू धर्म हाच खरा राष्ट्रधर्म आहे. तो राष्ट्राशी प्रामाणिक राहायला, राष्ट्र उभे करायला शिकवतो. कीर्तनसंध्या महोत्सवातून होत असलेल्या…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत ६ जानेवारीपासून कीर्तनसंध्या महोत्सवात महाभारताचा उत्तरार्ध
रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात यावर्षी ६ ते ११…
Read More » -
मुख्य बातमी
कीर्तनसंध्या महोत्सवात आफळेबुवा उलगडणार महाभारताचे आणखी काही पैलू
रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली १४ वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात जानेवारीमध्ये महाभारत या विषयावरील आणखी…
Read More »