नुकसान भरपाई
-
मुख्य बातमी
आंबा पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत तक्रार दाखल करण्याचे आवाहन
रत्नागिरी : फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकांचे नुकसान झाल्यास ७२…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत उद्या शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
कर्जमाफीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना, बळीराजाला ताकद देणे आहे : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : “महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी, बळीराजांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. बळीराजाला ताकद म्हणजे आपण ज्याच्या जीवावर दोन वेळेच जेवतो, त्याला…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
मोंथा वादळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करा : आमदार किरण सामंत
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोंथा वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके,…
Read More » -
मुख्य बातमी
प्रशासनाकडून २४ तासांत नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे येथील वीज पडून झालेल्या दुर्घटनेत सुशील शिवराम पवार यांचा मृत्यू झाला होता. २४ तासांच्या आत…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद
मुंबई : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल (७ ऑक्टोबर) मंत्रालय, मुंबई येथे…
Read More »