पाऊस
-
मुख्य बातमी
४ ते ६ जुलैदरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यात आज पावसाचा ‘रेड अलर्ट’; २ ते ५ जुलै ‘ऑरेंज अलर्ट’
रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १ जुलै…
Read More » -
मुख्य बातमी
साखर सडे (राजापूर) येथे घरावर झाड कोसळून लाखोंचे नुकसान
राजापूर : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले. साखर सडे (चव्हाणवाडी) येथे जेष्ठ…
Read More » -
मुख्य बातमी
निवळीत महामार्गालगत दरड कोसळली; दोन घरांना धोका
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी (कोकजेवठार) येथे रविवारी अचानक दरड कोसळल्याने दोन घरांवर धोक्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट
रत्नागिरी : मान्सून सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठारातील काही भाग जलमय; घरांना धोका
रत्नागिरी : शहरात आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, या पावसात शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. शहरातील खालचा…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात २४ जूननंतरच पावसाचा जोर वाढणार
मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना आणखी काही दिवस पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
अल निनो : संकटाचा सामना शेतकऱ्यांची सतर्कता आवश्यक
‘अल निनो ‘ हा शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.अल निनो हे एक वातावरणीय संकट असून आता या…
Read More » -
मुख्य बातमी
कोकणात मान्सून दाखल; तरीही पाऊस गायब
रत्नागिरी : कोकणात नैऋत्य मान्सूनचे आगमन होऊनही अपेक्षित दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस…
Read More » -
मुख्य बातमी
पावसाळी साथी रोगांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
राजापूर : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांना आटोक्यात आणण्यासाठी राजापूर तालुका आरोग्य विभागाने व्यापक तयारी सुरू केली असून तालुक्यातील ९ प्राथमिक…
Read More »