शेतकरी
-
आम्ही शेतकरी- कृषी
खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या विविध मोहिमा
रत्नागिरी : आगामी खरीप हंगामामध्ये मान्सूनची सुरुवात आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पिकांची उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे…
Read More » -
मुख्य बातमी
किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही
मुंबई : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत उद्या शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी…
Read More » -
मुख्य बातमी
मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकणातील शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देणार
मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वाऱ्यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी १८ एप्रिल रोजी शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे कृषी विद्यापीठाचे आवाहन
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे १८ मे रोजी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण…
Read More » -
Uncategorized
मोदी सरकारने तिजोरी उघडली! शेतकऱ्यांवर पडला घोषणांचा पाऊस
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या आजच्या दिवसाकडे लक्षं लागलेलं होतं.…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
रत्नागिरी : कृषी विभागाने विकसित केलेले “महा विस्तार एआय ॲप” नुकतेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपमुळे शेतीसंबंधी…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
ई-पीक पाहणी शेतकरी स्तरावरील नोंदणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी : खरीप हंगाम २०२५ साठी पिकांची नोंद “ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲप्लिकेशन”मध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शेतकरी स्तरावरील कालावधी १…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजना
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ५४ हजार हेक्टर इतके क्षेत्र खरीप व रब्बी पिकाखाली आहे. १ लाख ८८ हजार इतके क्षेत्र फळपिकाखाली…
Read More »