शेतकरी
-
मुख्य बातमी
कुटगिरी येथे लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्यू
गुहागर : तालुक्यातील कुटगिरी येथील भैरी शंकर मंदिरानजीक तिजग नदीवरील लोखंडी साकव सोमवारी सायंकाळी कोसळल्याने आठ जनावरे त्यामध्ये अडकली होती.…
Read More » -
मुख्य बातमी
शेतकऱ्यांना परदेशवारीची सुवर्णसंधी : युरोप आणि चीनच्या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी शासनाचे २ लाखांपर्यंत अनुदान
रत्नागिरी : शेतीमध्ये केवळ उत्पादन वाढविण्यावर समाधान न मानता, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे…
Read More » -
मुख्य बातमी
शेतकरी कर्जमुक्तीसाठी ५,२३७ जणांची यादी जिल्हा मध्यवर्तीला बँकेला प्राप्त
रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त्ती २०२६ या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची ५,२३७ शेतकऱ्यांची पहिली…
Read More » -
मुख्य बातमी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर; लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य
रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी (२४ जुलै) प्राप्त…
Read More » -
मुख्य बातमी
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक आयडी’ नोंदणी तात्काळ करावी : जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी
रत्नागिरी : राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घोषित करण्यात आलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६” अंतर्गत पात्र…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध; युरियाचा ५५० मे. टन आरक्षित साठा विक्रीसाठी खुला
रत्नागिरी : चालू खरीप हंगामाच्या प्रगतीपथावर जिल्ह्यातील शेतकर्यांना मुबलक प्रमाणात आणि वेळेवर खत साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २० जूनला
रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण २०…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
राज्यातील पशुधनासाठी मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर
रत्नागिरी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात ‘मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
पावस जिल्हा परिषद गटातील ४० शेतकऱ्यांना २०० किलो रत्नागिरी ८ वाणाचे बियाणे वाटप
रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथील मावळंगे मंडळ येथे पावस जिल्हा परिषद गटाचे सदस्य ॲड. महेंद्र वसंत मांडवकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना…
Read More » -
मुख्य बातमी
किमान १५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा…
Read More »