पाऊस
-
मुख्य बातमी
अखेर मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन; कोकणात लवकरच होणार दाखल
मुंबई : मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असून, पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच कोकण किनारपट्टीवर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही
मुंबई : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या कडक उन्हामुळे आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी…
Read More » -
मुख्य बातमी
मॉन्सून २६ मेपूर्वी केरळात दाखल होणार
पुणे : राज्यासह देशभरात वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे.…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
मोंथा वादळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करा : आमदार किरण सामंत
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोंथा वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके,…
Read More » -
मुख्य बातमी
‘मोंथा’च्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांचा मच्छीमारांशी संवाद
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी ३० ऑक्टोबर रोजी मिरकरवाडा जेट्टीला भेट देऊन…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यात यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे खबरदारीचे आवाहन
रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत यलो अलर्ट देण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला
मुंबई : मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
रत्नागिरी : शहरासह परिसरात दुपारनंतर परतीच्या पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली. आज…
Read More » -
मुख्य बातमी
वीज कोसळून दोन बैल ठार
रत्नागिरी : शहरासह तालुक्यात गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह अचानक झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील करबुडे आणि…
Read More »