-
मुख्य बातमी
राजापूर तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेला वेग ; २ हजार ४५७ घरांना मंजुरी
राजापूर : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राजापूर तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, योजनेअंतर्गत तालुक्यातील २ हजार ४५७…
Read More » -
मुख्य बातमी
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन…
Read More » -
मुख्य बातमी
खांडोत्रीतील ओबीसी बांधवांचा जनगणनेला तीव्र विरोध
चिपळूण : तालुक्यातील खांडोत्री गावातील ओबीसी बांधवांनी जनगणना प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवत “जोपर्यंत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना दिला जात नाही, तोपर्यंत…
Read More » -
मुख्य बातमी
रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न
रत्नागिरी : जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स व कल्चरल फाऊंडेशन पुरस्कृत रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत…
Read More » -
मुख्य बातमी
मोफत पाय मोजमाप शिबिरात रविवारी थेट सहभागाची संधी
रत्नागिरी : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त…
Read More » -
मुख्य बातमी
कुवारबाव येथे तरुणावर गंभीर वार; उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे कोयत्याने सपासप वार करून सूरज राजाराम झोरे (२५, मूळ रा. नायरी…
Read More » -
मुख्य बातमी
धामणसे येथे महिलांसाठी अत्याधुनिक कॅन्सर स्क्रीनिंग व बाल आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें गावातील महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी तसेच बालआरोग्य संवर्धनासाठी JTI जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल (अहमदाबाद) यांच्या CSR उपक्रमांतर्गत आणि…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत जेल नाका सिग्नल बंद करण्याची ठाकरे युवासेनेची मागणी
रत्नागिरी : शहरातील जेल नाका येथील मुख्य रस्त्यावर कार्यरत असलेली सिग्नल यंत्रणा तात्पुरती बंद करण्यात यावी, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत १८ गावांची तपासणी सुरू
रत्नागिरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील १८ गावांची तपासणी सातारा जिल्हा परिषदेची जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती करणार…
Read More » -
मुख्य बातमी
दोन वर्षांपासून मूर-कोलतेवाडी पूल अपूर्णच
राजापूर : तालुक्यातील मूर गावाजवळ चार ते पाच गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मूर-कोलतेवाडी नदीपुलाचे काम तब्बल दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने…
Read More »