आम्ही शेतकरी- कृषी
-
भातलावणीच्या हंगामात कुंभारखाणी खुर्द परिसरात गव्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
संगमेश्वर : तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द येथील भोजनेवाडी, गडगेवाडी आणि खडकेवाडी परिसरात सध्या गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
Read More » -
वृक्षसंवर्धन, सेंद्रिय शेती व ‘लाखी बाग’ संकल्पनेविषयी शेतकरी जनजागृती कार्यक्रम वायंगणी येथे उत्साहात
वायंगणी (रत्नागिरी) : कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, वायंगणी येथे उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील RHWE विद्यार्थ्यांच्या वतीने “निसर्ग…
Read More » -
नाणीज येथे ‘कृषी दिन’ साजरा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नाणीज ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात…
Read More » -
जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध; युरियाचा ५५० मे. टन आरक्षित साठा विक्रीसाठी खुला
रत्नागिरी : चालू खरीप हंगामाच्या प्रगतीपथावर जिल्ह्यातील शेतकर्यांना मुबलक प्रमाणात आणि वेळेवर खत साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन…
Read More » -
रत्नागिरीतील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे खासदार नारायण राणे यांना निवेदन
रत्नागिरी : कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्थेच्या वतीने आंबा बागायतदार संघटनेचे नेते बावा साळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत…
Read More » -
‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेअंतर्गत ४ लाख कलमांचे होणार मोफत वाटप
रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळबाग लागवडीला मोठा प्रलोभन देण्यासाठी कृषी विभागातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना’ (PM-RKVY)…
Read More » -
पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २० जूनला
रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण २०…
Read More » -
अल निनो : संकटाचा सामना शेतकऱ्यांची सतर्कता आवश्यक
‘अल निनो ‘ हा शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.अल निनो हे एक वातावरणीय संकट असून आता या…
Read More » -
उद्यानविद्या महाविद्यालय दापोली विद्यार्थ्यांचा वायंगणीत उपक्रम; गोकृपा अमृतम् व सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत…
Read More » -
राज्यात लम्पीविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम; ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप सुरू
रत्नागिरी : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या…
Read More »