मुख्य बातमी
-
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपपरिसरातील नियमित अभ्यासक्रमांच्या प्रवेशापूर्वीची नोंदणी सुरू
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपपरिसरातील नियमित अभ्यासक्रमांच्या प्रवेशापूर्वीची नोंदणी सुरू झाली आहे. एमएस्सी एन्व्हायरमेंटल सायन्स (कालावधी २ वर्षे),…
Read More » -
उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या मुलींसाठी मुक्त वसतिगृह
पुणे : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक प्रशिक्षण, इंटर्नशिप तसेच नोकरीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने विद्यार्थीनी आणि कामकाजी…
Read More » -
भाजपच्या प्रकोष्ठ, सेलच्या जिल्हा संयोजकांच्या नियुक्त्या
रत्नागिरी : भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रकोष्ठ (सेल) यांचे संयोजकांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी…
Read More » -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उद्योग मंत्री उदय सामंत यांचा प्रतिसाद
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरवात केली. इंधन बचत…
Read More » -
भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत भरती पूर्व प्रशिक्षण
रत्नागिरी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) या परीक्षेच्या पूर्व…
Read More » -
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून मंडणगड पंचायत समितीसमोर आंदोलन
मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ, कुंभार्ली गावांतील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड पंचायत समितीसमोर…
Read More » -
गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान टीमचा दौरा संपन्न; महिला उद्योजकांचे कौतुक
रत्नागिरी : गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान टीमने ११ व १२ मे रोजी नाचणे येथील धनज्योती महिला प्रभागसंघ व कोतवडे…
Read More » -
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेत येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहा रत्नागिरी : शहराजवळील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे आज (१४…
Read More » -
चांदेराई-कुरतडे मार्गावरील दरडींची स्थिती भयावह
रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे या मुख्य मार्गावरील दरड प्रवण क्षेत्रांची स्थिती अत्यंत भयावह झाली असून, येणाऱ्या पावसाळ्यात येथे…
Read More » -
स्वगणना १०० टक्के पूर्ण करणारे ‘दळवटणे’ रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव
रत्नागिरी : भारताच्या जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, मौजे दळवटणे (ता. चिपळूण) गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली…
Read More »