आम्ही शेतकरी- कृषी
-
राज्यातील पशुधनासाठी मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर
रत्नागिरी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात ‘मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण…
Read More » -
पावस जिल्हा परिषद गटातील ४० शेतकऱ्यांना २०० किलो रत्नागिरी ८ वाणाचे बियाणे वाटप
रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथील मावळंगे मंडळ येथे पावस जिल्हा परिषद गटाचे सदस्य ॲड. महेंद्र वसंत मांडवकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना…
Read More » -
खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या विविध मोहिमा
रत्नागिरी : आगामी खरीप हंगामामध्ये मान्सूनची सुरुवात आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पिकांची उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे…
Read More » -
खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक : पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील
रत्नागिरी : खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून राज्यातील पशुवैद्यकीय सेवेची…
Read More » -
किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही
मुंबई : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल…
Read More » -
नाविन्यपूर्ण शेतीसाठी दयानंद चौगुले यांना ‘शेतकरी फेलो पुरस्कार २०२६’
राजापूर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या संकल्पनेतून यावर्षीपासून नाविन्यपूर्ण आणि प्रयोगशील शेती…
Read More » -
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातर्फे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन
रत्नागिरी : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून या रुरल कम्युन्स या ही चिपळूणस्थित स्वयंसेवी संस्थेतील २९ महिलांना रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय…
Read More » -
रत्नागिरीत काजू-बी शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ
रत्नागिरी : जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बहुप्रतीक्षित ‘काजू-बी शेतमाल…
Read More » -
मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन
आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे २०२६ साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत.…
Read More » -
किसान क्रेडिट कार्ड योजनेची विशेष मोहीम
रत्नागिरी : जिल्ह्यातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाला चालना देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC)…
Read More »