आम्ही शेतकरी- कृषी
-
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण पुढाकार
मुंबई : खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत…
Read More » -
विषमुक्त शेतीसाठी ‘गोकृपा अमृत’ ठरणार वरदान; सोमवारी रत्नागिरीतील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन वेबिनार
रत्नागिरी : हवामान बदलाचे संकट आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा घसरणारा दर्जा सुधारण्यासाठी ‘गोकृपा अमृत सूक्ष्मजीव कल्चर’ हा नैसर्गिक शेतीतील…
Read More » -
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक आयडी’ नोंदणी तात्काळ करावी : जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी
रत्नागिरी : राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घोषित करण्यात आलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६” अंतर्गत पात्र…
Read More » -
तळवली येथे यंत्राद्वारे आधुनिक पद्धतीच्या भात लावणीचा शेतकऱ्यांनी घेतला अनुभव
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील तळवली येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी विभागातर्फे भात लावणी महोत्सव पार पडला.…
Read More » -
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगामात सहभागी होण्यासाठी शेवटचे १५ दिवस शिल्लक
रत्नागिरी : या वर्षीचे अल-निनोचे संकट, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव व विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पीक उत्पादनामध्ये घट झाल्यास शेतकऱ्यांचे होणारे…
Read More » -
“इनरव्हील क्लब”तर्फे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा
रत्नागिरी : राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे (१० जुलै) औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे पटवर्धन हायस्कूल येथे “मत्स्य शेतीतील…
Read More » -
कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी २५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : सन २०२६-२७ मधील कडधान्य आत्मनिर्भरता अभियान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक…
Read More » -
शेतीचा खरा शिल्पकार : बैलांना नांगरणीसाठी घडविणारे आत्माराम नारायण सोगम
राजापूर (राजू जोगळे) : आधुनिक यंत्रसामग्रीच्या युगातही कोकणातील अनेक भागांत शेतीसाठी बैलांचे महत्त्व आजही कायम आहे. मात्र नवीन किंवा उधळ्या…
Read More » -
जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत : जिल्हा अधीक्षक कृषी शिवकुमार सदाफुले
रत्नागिरी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात भात आणि नाचणी पिकांचा विमा उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून,…
Read More » -
भातलावणीच्या हंगामात कुंभारखाणी खुर्द परिसरात गव्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
संगमेश्वर : तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द येथील भोजनेवाडी, गडगेवाडी आणि खडकेवाडी परिसरात सध्या गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
Read More »