मुख्य बातमी
-
परदेशी नोकरीच्या आमिषाने ५६ तरुणांना ५० लाखांचा गंडा
रत्नागिरी : परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५६ तरुणांची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील मिरजोळे येथील दोघा…
Read More » -
“बालवीरांच्या गोष्टी”चे उद्या आकाशवाणीवर प्रसारण
रत्नागिरी : बालकांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना बालवीर पुरस्काराने सन्मानित केले जाते. अशा बालवीरांच्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत बाल जगत…
Read More » -
गर्भवती महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला १० वर्षे सक्तमजुरी
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयाच्या मागणीसाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी…
Read More » -
पालकमंत्र्यांच्या स्व-गणनेने जिल्ह्यातील जनगणनेचा आरंभ
रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्व-गणना करत जनगणना २०२७ चा आरंभ काल (१ मे) पोलीस परेड ग्राऊंड येथे…
Read More » -
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल १०० टक्के
नाणीज : येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी सायन्स परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात…
Read More » -
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान
सुकापूर : महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुकापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…
Read More » -
अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत यश संपादन केले. यावर्षी…
Read More » -
गोवा मद्य तस्करी विरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी : जिल्ह्यातील परमिट रूम परवानाधारक आणि सरकारमान्य देशी मद्य विक्री परवानाधारक यांच्या वतीने महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण…
Read More » -
कोकण बोर्डाचा विजयरथ सुसाट; सलग १५ व्या वर्षी महाराष्ट्रात अव्वल!
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत कोकण…
Read More » -
टोलवसुलीप्रकरणी आमदार किरण सामंत आक्रमक
राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित टोलवसुलीच्या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत आक्रमक झाले असून, भूसंपादनग्रस्तांना न्याय आणि स्थानिक…
Read More »