मुख्य बातमी
-
तोंडली-धनगरवाडी सौरदिव्यांनी उजळली
रत्नागिरी : जिल्ह्यातील तोंडली धनगरवाडी या दुर्गम व जंगल परिसरातील गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून सौरदिवे बसविण्यात येत गाव…
Read More » -
चिपळुणातील १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू
राधानगरी (कोल्हापूर) : चिपळूण तालुक्यातील ओवळी येथील १६ वर्षीय मुलाचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राधानगरी तालुक्यात घडली.…
Read More » -
जल व्यवस्थापन ही जन चळवळ म्हणून ३६५ दिवस राबवा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन हे केवळ कृती पंधरवडा पुरते मर्यादित राहू नये. जनचळवळ म्हणून ३६५ दिवस राबवा.…
Read More » -
राजापूरच्या हापूस आंब्याने जिंकली दिल्लीकरांची जिंकली मने
नवी दिल्ली : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे भरलेल्या कोकण हापूस आंबा महोत्सवात राजापूरच्या हापूस आंब्याने…
Read More » -
महाराष्ट्र राज्याचा बारावीचा ८९.७९ टक्के निकाल
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के निकाल…
Read More » -
पोलीस दलात निवड झाल्याबद्दल हेमांगी देसाईचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सत्कार
रत्नागिरी : तालुक्यातील शीळ गावची सुपुत्री हेमांगी गजानन देसाई हिची रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल तिचे…
Read More » -
र.न.प. महिला व बालकल्याण समिती आणि नगरसेविका पूजा पवार यांच्यातर्फे रत्नागिरीत समर कॅम्प
रत्नागिरी : नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि नगरसेविका सौ. पूजा दीपक पवार यांच्या वतीने ५ ते १४ वयोगटातील मुलांसाठी…
Read More » -
दोन महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसीतर्फे रत्नागिरीत शिबिर सुरू
रत्नागिरी : दोन महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी रत्नागिरी या कार्यालयामार्फत आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिर ३०१ कॅम्प शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी…
Read More » -
मिरजोळ्यात लाकडाच्या माचाखालील जाळीत अडकला बिबट्या
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे, लक्ष्मीकांत वाडी येथे कोलगे किराणा दुकानाजवळ असलेल्या लाकडाच्या माचाखालील जाळीत एक बिबट्या अडकलेला असल्याची माहिती सागर…
Read More » -
गो सन्मान अभियानांतर्गत राजापूर तहसीलदारांना निवेदन
राजापूर : गोसंवर्धन व गोसंरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत सोमवारी राजापूर तहसीलदारांना निवेदन सादर…
Read More »