मुख्य बातमी
-
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम) : माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,…
Read More » -
लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात कायदेशीर सहकार्याचे आश्वासन
लोटे : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे…
Read More » -
एसएससी परीक्षेत कै. बाबुराव जोशी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शहरातील जीजीपीएस प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी…
Read More » -
आंबा व काजू बागायतदार १५ मे रोजी “वर्षा”वर धडकणारच : राजू शेट्टी
मुंबई : राज्याचे महसूलमंत्री उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरीही यापुर्वीचा अनुभव…
Read More » -
रत्नागिरीत श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
रत्नागिरी : शहरात नुकताच एक स्तुत्य सामाजिक उपक्रम पार पडला. जागतिक स्तरावर शांतता आणि आध्यात्मिक कार्यासाठी ओळखले जाणारे ‘द आर्ट…
Read More » -
ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती
आबलोली (संदेश कदम) : ओणी येथे (ता. राजापूर) श्री जंगलदेव मंदिर जीर्णोद्धार गोरुलेवाडी (जांभळीचा टोणा) आणि आदर्श गोरूलेवाडी यांच्यातर्फे ११…
Read More » -
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रचना महाडिक यांची वचनपूर्ती
संगमेश्वर : काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडली, निवडणुकीला जिल्हा परिषद सदस्य पदासाठी रचना राजेंद्र महाडिक उमेदवार…
Read More » -
आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण
रत्नागिरी : आंबा आणि काजू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अखेर सकारात्मक पाऊल उचलले असून आंबा बागायतदारांना…
Read More » -
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस-रिक्षाचा भीषण अपघात
संगमेश्वर : तालुक्यातील धामणी रेल्वे स्टेशनजवळ खासगी लक्झरी बस आणि रिक्षा यांच्यात मंगळवारी झालेल्या अपघातात रिक्षाचालक आणि एक प्रवासी गंभीर…
Read More » -
अवकाळी वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अडीच कोटींचे नुकसान
रत्नागिरी : या महिन्यात पडलेल्या अवकाळी वादळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात २ कोटी ४६ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचा प्राथमिक…
Read More »