मुख्य बातमी
-
खेर्डीत रंगला ‘खेळ पैठणी’चा
चिपळूण : महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणी’ हा भव्य आणि रंगतदार कार्यक्रम रविवारी खेर्डीत…
Read More » -
एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
रत्नागिरी : एसटी महामंडळाने लागू केलेला अन्यायकारक ‘स्वच्छता अधिभार’, भाडेवाढ आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More » -
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
आबलोली (संदेश कदम) : कॉलेजमधील केलेली मस्ती, एकत्र केलेला अभ्यास, एकत्र केलेला प्रवास, त्यातल्या गमती जमती, शिक्षकांनी केलेल्या शिक्षा, मित्रांमुळे…
Read More » -
अंबिकेश्वर प्रतिष्ठानतर्फे चुनाकोळवण महोत्सवाचे आयोजन
राजापूर : तालुक्यातील मौजे चुनाकोळवण येथील अंबिकेश्वर प्रतिष्ठानमार्फत १५ मे रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त ‘चुनाकोळवण महोत्सव’ साजरा…
Read More » -
गोडी नदीपात्रात मेलेल्या कोंबड्यांची विल्हेवाट; पालिकेची तातडीने दंडात्मक कारवाई
राजापूर : शहरातील गोडी नदीपात्रात मेलेल्या कोंबड्यांची घाण टाकून नदीचे पाणी दूषित केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (१० मे) रात्री उघडकीस…
Read More » -
आरसीसीच्या किड्स सायक्लोथॉनविषयी मुलाखतीचे रत्नागिरी आकाशवाणीवर १४ मे रोजी प्रसारण
रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब (आरसीसी) आयोजित किड्स सायक्लोथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये ५०० हून अधिक बालदोस्त सहभागी झाले. या…
Read More » -
पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल युवासेनेकडून अभिनंदन
रत्नागिरी : पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि विशेष कामगिरीची दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना…
Read More » -
नाणीज येथे रिक्षा-ट्रॅक्टरची भीषण धडक; रिक्षाचालक ठार, दोन महिला गंभीर
रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज येथील जुन्या मठाजवळ आज (११ मे) सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच…
Read More » -
रत्नागिरी-पावस मार्गावर मोटार-दुचाकीची धडक
रत्नागिरी : रत्नागिरी-पावस मार्गावर रविवारी (ता. १०) सायंकाळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दोन महिला आणि सहा वर्षांची मुलगी जखमी…
Read More » -
पंचायत समिती कार्यालयाची पाणीटंचाई दूर
राजापूर : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी कृती आराखडे तयार करणाऱ्या राजापूर पंचायत समिती कार्यालयालाच अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.…
Read More »