मुख्य बातमी
-
मुंबई-गोवा महामार्गावर दाभीळनजीक ठेकेदाराचा अजब कारभार
खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दाभीळजवळील पुलावर आज (२३ जून) दुपारच्या सुमारास पुलावर गर्डर टाकण्याचे काम अचानक सुरू…
Read More » -
केवळ साखर वाढणे म्हणजे मधुमेह नव्हे; ३५ वर्षांवरील सर्वांनी काळजी घेणे गरजेचे: मधुमेहतज्ञ डॉ. वरुण दामले
चिपळूण : “मधुमेह हा एक ‘सायलेंट किलर’ (शरीराला पोखरत जाणारा) आजार आहे. त्याची लक्षणे सुरुवातीला सहज दिसून येत नाहीत, मात्र…
Read More » -
ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला प्रारंभ
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्कमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या…
Read More » -
पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई-गोवा महामार्ग खचला
खेड : गेल्या १४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तालुक्यातील लोटे…
Read More » -
ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड भाजपतर्फे वृक्ष वाटप
खेड : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता…
Read More » -
खरशेतचे सुपुत्र संघराज कदम यांचे एलएलबी परीक्षेत यश
आबलोली (संदेश कदम) : खेरशेत (ता. चिपळूण) गावचे सुपुत्र संघराज संजय कदम यांनी ज्ञानदीप विधी महाविद्यालय बोरज-मोरवंडे (ता. खेड) येथून…
Read More » -
प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली; राजापूर रोड रेल्वे स्थानकात लिफ्टच्या कामाला सुरुवात
राजापूर : तालुक्यातील एकमेव स्थानक असलेल्या राजापूर रोड रेल्वे स्थानकात मंजूर झालेल्या लिफ्टच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. खोलगट भागात…
Read More » -
सन २०२३ आणि २०२४ चे कृषी पुरस्कार जाहीर; जिल्ह्यातील सहाजणांचा समावेश
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने सन २०२३ आणि २०२४ वर्षासाठी प्रदान करण्यात येणारे विविध…
Read More » -
जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २३ जून रोजी ००.०१ वाजल्यापासून ते ७ जुलै रोजी २४ वाजेपर्यंत संपूर्ण…
Read More » -
राज्यात मान्सूनने वेग पकडला; मान्सूनची दमदार आगेकुच; बळीराजा सुखावला
मुंबई : राज्यात १४ दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा वेग पकडला आहे. आज कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यंत तर…
Read More »