मुख्य बातमी
-
दहिवली दुर्घटनेतील बाधितांना १०० टक्के मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा
खेड : दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज तातडीने दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी…
Read More » -
चिपळूण पूर नियंत्रण व मान्सून सज्जतेबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक
रत्नागिरी : चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूणमधील वनविभागाच्या सभागृहात आज आढावा बैठक…
Read More » -
म्हाप्रळ-आंबेत पुलाला २ बार्जची धडक
दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक…
Read More » -
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात इयत्ता दुसरी पुनर्रचित अभ्यासक्रम उर्दू माध्यम शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण
रत्नागिरी : राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनइपी) २०२० अन्वये इयत्ता दुसरीच्या प्रशिक्षण पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण उर्दू माध्यमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा…
Read More » -
आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘इंद्रधनुष्य’ कार्यक्रमात गर्भसंस्कार विषयावर विशेष संवाद
रत्नागिरी : गरोदरपणातील आईचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य, गर्भसंस्काराचे महत्त्व तसेच कुटुंबाच्या सकारात्मक सहकार्याची भूमिका या विषयांवर आधारित विशेष संवाद…
Read More » -
जिल्हा विकासात्मक प्रस्तावित योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
रत्नागिरी : जिल्ह्याच्या विकासात्मक विविध विभागांच्या प्रस्तावित योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ६ जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. भाड्याच्या…
Read More » -
अर्णव कऱ्हाड यांचे एलएलबीची परीक्षेत यश
दापोली : येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांचे धाकटे सुपुत्र अर्णव कऱ्हाड यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीची…
Read More » -
पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर ठेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच ६…
Read More » -
राजापुरात पूराचे पाणी ओसरले; स्वच्छता मोहिमेला वेग
राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या राजापूर शहरात पाणी ओसरताच राजापूर नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला युद्धपातळीवर…
Read More »
