मुख्य बातमी
-
उद्योजक दीपक पवार यांची श्रीराम मंदिराच्या विश्वस्त पदी निवड
रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर देवस्थानचे नूतन विश्वस्त म्हणून रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक दीपक पवार यांची निवड झाली आहे. त्यांनी…
Read More » -
चिपळूणमध्ये ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा प्रसार करण्यासाठी चिपळूण तालुका आरोग्य विभागातर्फे…
Read More » -
रत्नागिरीत मुलांच्या समृद्ध भावविश्वासाठी ‘अक्षरबाग’ बालग्रंथालयाचा शुभारंभ
रत्नागिरी : आजच्या डिजिटल युगात मुलांमधील मोबाईल आणि स्क्रीनचे वाढते आकर्षण पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. वाढत्या स्क्रीन वापरामुळे मुलांचा…
Read More » -
जयंती उत्सवानंतर स्वच्छतेची जबाबदारीही स्वतःच
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणानंतरही सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा आदर्श घालून दिला.…
Read More » -
‘पीएचसी’मधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठविणाऱ्यांवर होणार कारवाई
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाचे गेल्या २ वर्षांपूर्वीपेक्षा सध्याचे काम चांगले आहे. गुढघारोपणसारख्या यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत ही कौतुकाची बाब…
Read More » -
मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकणातील शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देणार
मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वाऱ्यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस…
Read More » -
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी सोडत लागलेल्या मुलांची निवड व प्रतिक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर
रत्नागिरी : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) लागलेल्या मुलांची निवड यादी व प्रतिक्षा यादी…
Read More » -
चिखली (गुहागर) येथे दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
गुहागर : तालुक्यातील चिखली परिसरात आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला,…
Read More » -
एमआयडीसीने प्रलंबित जोडण्याबाबत आढावा घ्यावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : शिरगाव, नाचणे, मिरजोळे, खेडशीच्या गरीब, गरजू ग्रामस्थांना पाणी पुरवठा जोडण्या दिल्या पाहिजेत. एमआयडीसीमार्फत ग्रामपंचायतींना पाणी पुरविले जाते. ग्रामसेवकांनी…
Read More » -
कुवारबाव येथे हिंदू संमेलनाची जय्यत तयारी सुरू
रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी या परिसरातील हिंदूंचे विशाल संमेलन सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित…
Read More »