मुख्य बातमी
-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिलदरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत…
Read More » -
जिल्हा परिषद आदर्श शाळा पोमेंडी खुर्दचे विद्यार्थी आकाशवाणीच्या ‘बालजगत’मध्ये
रत्नागिरी : जिल्ह्यात बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत हे सांगणारा कार्यक्रम “आमचो ह्यो कोकण” आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या बालजगतमध्ये १२ एप्रिल रोजी…
Read More » -
पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा संपन्न
रत्नागिरी : तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिद्ध पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा नुकताच मुख्य मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात…
Read More » -
रत्नागिरी केबीबीएफच्या अध्यक्षपदी सुहास ठाकूरदेसाई यांची फेरनिवड
रत्नागिरी : केबीबीएफ या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावयासिक संघटनेच्या रत्नागिरी चॅप्टरच्या अध्यक्षपदी हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकूरदेसाई यांची या वर्षासाठी फेरनिवड झाली…
Read More » -
हातखंबा बीटमधील शाळांची ११ एप्रिलपासून ‘पटपडताळणी’
रत्नागिरी : हातखंबा बीटमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. आगामी ११ एप्रिलपासून…
Read More » -
पाली बाजारपेठेतील अपघातप्रवण उंच गटार तोडण्याची मागणी
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पाली बाजारपेठ ते सुतारवाडी जाणार्या रस्त्याच्या तोंडावर चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या उंच अपघातप्रवण गटाराच्या मुळे वाहनांना…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक गरुडझेप; नक्त एनपीए ‘शून्य’ टक्के
रत्नागिरी : सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३१ मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक…
Read More » -
चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात
रत्नागिरी : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने वेग घेऊ लागली आहे. जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा…
Read More » -
भाजपा रत्नागिरी शहर मंडळातर्फे वाडी-वस्ती संपर्क अभियानाला सुरुवात
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी (भाजपा) रत्नागिरी शहर मंडळातर्फे वाडी-वस्ती संपर्क अभियानाला शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधून उत्साहात सुरुवात करण्यात…
Read More » -
अमृत परिवार सर्वेक्षण बुधवारपासून
रत्नागिरी : अमृत परिवार सर्वेक्षण अभियान ८ ते २५ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत राबवले जाणार आहे. या कालावधीत…
Read More »