धनंजय चितळे
-
आर्टिकल
समारोप
समर्थ श्रीरामदासस्वामींनी दासबोधाच्या चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्तीची चर्चा केली आहे. यामध्ये ते कीर्तनाची फलश्रुती सांगताना म्हणतात, ”कीर्तने महादोष जाती|” तसेच…
Read More » -
मुख्य बातमी
भारत-सावित्री
महाभारत ग्रंथ नक्की काय शिकवतो, याचे उत्तर महर्षी व्यास यांनी महाभारताच्या अखेरीस देऊन ठेवले आहे. त्यांनी लिहिलेले हे चार श्लोक…
Read More » -
आर्टिकल
महाभारतातील भाषा आणि विचारसौंदर्य
मागच्या भागात आपण महाभारतातील सुभाषितांचा खजिना किती मोठा आहे, याची त्याची छोटी झलक पाहिली. या भागातही महाभारतातील भाषासौंदर्य आणि विचारसौंदर्याचे…
Read More » -
आर्टिकल
महाभारतातील सुभाषिते
रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यांनी विश्वाला अनेक सुंदर विचार दिले आहेत. या ग्रंथांमधील श्लोक आजही आपण सुभाषितांसारखे वापरत असतो.…
Read More » -
आर्टिकल
महाभारत आणि आपली कर्तव्ये
महाभारताने गृहस्थाश्रमाची थोरवी गायली आहे. या ग्रंथाच्या शांती पर्वात गृहस्थाश्रमाचा गौरव केलेला दिसतो. धर्मराज सर्वसंग परित्याग करून वनात जाण्याचा हट्ट…
Read More » -
आर्टिकल
महती महाभारताची
महाभारत ग्रंथाच्या आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की, या महाभारत ग्रंथात सर्व वेदांचे रहस्य तर आहेच, पण याशिवाय सांग…
Read More » -
आर्टिकल
भगवान श्रीपरशुराम
महाभारत म्हणजे केवळ घडलेल्या घटनांचे चित्रीकरण नाही. या ग्रंथात संवादातून रामायणादी कथा मांडल्या गेल्या आहेत. कोकणभूमी निर्माता राजराजेश्वर भगवान श्रीपरशुराम…
Read More » -
मुख्य बातमी
देवव्रत भीष्म
कीर्तनसंध्येच्या निमित्ताने गतवर्षी लिहिलेल्या लेखमालेमध्ये श्री विष्णुसहस्रनाम या लेखात भीष्मांचा संदर्भ येऊन गेला आहे. भीष्म ही महाभारतातील एक अलौकिक व्यक्तिरेखा…
Read More » -
आर्टिकल
महारथी अर्जुन
पुराणकाळात दोन जणांना वनारी या नावाने संबोधले जाते. अशोक वनाचा विध्वंस करणारे महारुद्र हनुमान आणि खांडव वन दहन करणारे अर्जुन,…
Read More » -
आर्टिकल
सत्यप्रिय गांधारी
बरेच वेळा एखाद्या व्यक्तिरेखेविषयी आपण काही पूर्वग्रह करून घेतो आणि तशाच दृष्टीने तिच्याकडे पाहतो. धृतराष्ट्राची पत्नी किंवा दुर्योधनादी शंभर कौरवांची…
Read More »