वाहतूक बंद
-
महाराष्ट्र
दरड कोसळल्यामुळे करूळ घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद
सावंतवाडी : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग, तळरे-करुळ-गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आज (४…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा घाटात दरड कोसळली; वाहने सावकाश चालवायचे आवाहन
संगमेश्वर : साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबा घाट मार्गावर…
Read More » -
मुख्य बातमी
रघुवीर घाटात दरड कोसळून काही काळासाठी वाहतूक ठप्प
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.…
Read More » -
मुख्य बातमी
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मध्यरात्रीपासून पुन्हा सुरळीत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर काल (८ जून) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एलपीजी टँकर आणि मिनी बस यांच्यात झालेल्या अपघातानंतर निवळी…
Read More » -
मुख्य बातमी
महामार्गावरील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण उपाययोजना आवश्यक
रत्नागिरी : जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा व मिऱ्या-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी ते अपूर्ण…
Read More » -
मुख्य बातमी
गोखले नाका ते मारुती आळी मार्गे वाहनांना शनिवारी वाहतुकीसाठी प्रतिबंध
रत्नागिरी : दिनांक १२ एप्रिल रोजी संपूर्ण दिवस गोखले नाक्याकडून मारुती आळी मार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना या…
Read More » -
मुख्य बातमी
गुहागर बायपास आज रात्री ९ ते सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे उर्वरित काम सुरू झाले असून आज शनिवार (५ एप्रिल) रोजी रात्री ९ वाजल्यापासून गुहागर बायपास येथे…
Read More »