आंबा नुकसान
-
मुख्य बातमी
आंबा बागायतदारांच्या नुकसानीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने राज्य सरकारला सादर करा
रत्नागिरी : हवामानातील तीव्र बदलांमुळे यंदा आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, हवालदील झालेल्या बागायतदारांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला…
Read More » -
मुख्य बातमी
शासनाच्या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी आंबा-काजू नुकसानीचे सरसकट पंचनामे करा : महेश नाटेकर
राजापूर : सातत्याने प्रतिकूल राहणारे हवामान, अवकाळी पाऊस तसेच अन्य विविध कारणांमुळे यावर्षी आंबा-काजू उत्पादनात मोठी घट झाली आहे. सरासरी…
Read More » -
मुख्य बातमी
बाबाजीराव जाधव यांनी घेतली सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट
खेड : राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा व काजू बागायतदार १५ मे रोजी “वर्षा”वर धडकणारच : राजू शेट्टी
मुंबई : राज्याचे महसूलमंत्री उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरीही यापुर्वीचा अनुभव…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण
रत्नागिरी : आंबा आणि काजू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अखेर सकारात्मक पाऊल उचलले असून आंबा बागायतदारांना…
Read More » -
मुख्य बातमी
मेर्वी, कुर्धे परिसरात वादळी पावसाचा फटका; आंबा-फणस बागांचे मोठे नुकसान
रत्नागिरी : तालुक्यातील मौजे मेर्वी, कुर्धे, बेहेरे आणि मावळंगे या परिसरात शनिवारी सायंकाळी निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला. सायंकाळी साडेचारच्या…
Read More » -
मुख्य बातमी
कोकणात वादळी वाऱ्याचा हाहाकार; आंबा बागायतदार संकटात
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर शनिवारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदार…
Read More » -
मुख्य बातमी
कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची लूट; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक
रत्नागिरी : येथील हापूस आंबा उत्पादक शेतकरी आणि स्थानिक व्यापारी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत तक्रार दाखल करण्याचे आवाहन
रत्नागिरी : फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ किमी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकांचे नुकसान झाल्यास ७२…
Read More » -
मुख्य बातमी
प्रति झाड ५ हजार रुपये भरपाईसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचा एल्गार
रत्नागिरी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, सरकारकडून मिळणारी मदत म्हणजे शेतकऱ्यांचा घोर…
Read More »