आंबा बागायतदार
-
मुख्य बातमी
आंबा बागायतदारांच्या नुकसानीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने राज्य सरकारला सादर करा
रत्नागिरी : हवामानातील तीव्र बदलांमुळे यंदा आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, हवालदील झालेल्या बागायतदारांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला…
Read More » -
मुख्य बातमी
बाबाजीराव जाधव यांनी घेतली सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट
खेड : राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा व काजू बागायतदार १५ मे रोजी “वर्षा”वर धडकणारच : राजू शेट्टी
मुंबई : राज्याचे महसूलमंत्री उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरीही यापुर्वीचा अनुभव…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण
रत्नागिरी : आंबा आणि काजू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्यभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अखेर सकारात्मक पाऊल उचलले असून आंबा बागायतदारांना…
Read More » -
मुख्य बातमी
कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची लूट; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक
रत्नागिरी : येथील हापूस आंबा उत्पादक शेतकरी आणि स्थानिक व्यापारी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत…
Read More » -
मुख्य बातमी
कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य…
Read More » -
मुख्य बातमी
प्रति झाड ५ हजार रुपये भरपाईसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचा एल्गार
रत्नागिरी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, सरकारकडून मिळणारी मदत म्हणजे शेतकऱ्यांचा घोर…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत उद्या शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी…
Read More » -
मुख्य बातमी
मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकणातील शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देणार
मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वाऱ्यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस…
Read More » -
मुख्य बातमी
तोणदेतील आंबा व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रूपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…
Read More »