जलजीवन योजना
-
मुख्य बातमी
रत्नागिरी जिल्हा परिषद सावित्री महिला ग्राम संघाकडे पाणी योजनेची दोरी
रत्नागिरी : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत वळके महसूल गाव मराठवाडी या गावात राबविलेल्या “हर घर जल” एक अभिनव…
Read More » -
मुख्य बातमी
शाश्वत पाणीसाठ्यांसाठी भूजल स्रोतांचे बळकटीकरण अत्यावश्यक : गटविकास अधिकारी गणेश मंडलिक
खेड : “भविष्यातील गरजांचा विचार करता शाश्वत पाणीसाठ्यांसाठी भूजल स्रोतांचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक आहे” असे मत खेड पंचायत समितीचे गटविकास…
Read More » -
मुख्य बातमी
स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षणादरम्यान जागतिक पर्यावरण दिन साजरा
दापोली : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण या दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे नियोजन येथील “श्री” मंगल कार्यालय या…
Read More » -
मुख्य बातमी
सुरक्षित भविष्यासाठी स्रोतांचे बळकटीकरण महत्त्वाचे : गटविकास अधिकारी विशाल जाधव
मंडणगड : “येणाऱ्या पिढ्यांच्या आणि पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी पर्यावरणीय समतोल आणि भूजल स्रोतांचे बळकटीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मत मंडणगड…
Read More » -
मुख्य बातमी
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण महत्त्वाचे : पद्मश्री दादा इदाते
रत्नागिरी : “जमिनीमधल्या पाण्याचा स्तर वाढवून भविष्यकाळासाठी शाश्वत स्रोतांची तरतूद करणे हे पर्यावरणीय समतोल साधण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि…
Read More » -
मुख्य बातमी
टंचाईवर मात करण्यासाठी स्रोत बळकटीकरण महत्त्वाचे
संगमेश्वर : “टंचाई वरती मात करण्यासाठी स्रोत बळकटीकरण करणे अत्यंत गरजेचे असून, कोकणात ३ हजार ते साडेतीन हजार मिमी पाऊस…
Read More » -
मुख्य बातमी
दीर्घकालीन संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्रोत बळकटीकरण करणे ही काळाची गरज
रत्नागिरी : “दीर्घकालीन संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन करून शाश्वतता केवळ…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा
स्रोत बळकटीकरण व शाश्वत करण्यामध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा : पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे
लांजा : “स्रोत बळकटीकरण व शाश्वत करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. स्वयंपाक, शेती…
Read More » -
मुख्य बातमी
जलस्त्रोतांना दूषित आणि प्रदूषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाची गरज
रत्नागिरी : जलस्त्रोतांना दूषित आणि प्रदूषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाची गरज असून, हा उपक्रम पाणी टंचाई दूर करण्यासाठी…
Read More » -
मुख्य बातमी
जलजीवन योजनेचे पाईप आगीत खाक
चिपळूण : वालोपे भोजवाडी येथे जलजीवन मिशन योजनेसाठी सुमारे दहा लाखांचे पाईप आणून ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (ता. २) दुपारी…
Read More »