पाणीटंचाई
-
मुख्य बातमी
पंचायत समिती कार्यालयाची पाणीटंचाई दूर
राजापूर : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी कृती आराखडे तयार करणाऱ्या राजापूर पंचायत समिती कार्यालयालाच अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.…
Read More » -
मुख्य बातमी
विंधन विहिरी प्राधान्याने खोदा
रत्नागिरी : प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची दोन दिवसात संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक गावची पाणी टंचाई परिस्थिती काय आहे, याचा…
Read More » -
मुख्य बातमी
खेडमध्ये ५ गावे पाणीटंचाईग्रस्त
खेड : तालुक्यात कडक उन्हाळ्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही; धरणात मुबलक साठा उपलब्ध
रत्नागिरी : दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे…
Read More » -
Uncategorized
शीळ धरणात १० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त असला, तरी हा पाणीसाठी १० जूनपर्यंत…
Read More » -
Uncategorized
रस्ता, पाणी व अन्य सोयीसुविधांसाठी राजापूरवासियांची नगरपालिकेवर धडक
राजापूर : शहरातील धोपेश्वरघाटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी, रस्ता व अन्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राजापूर नगर पालिकेवर धडक देत…
Read More »