हापूस आंबा
-
मुख्य बातमी
आंबा बागायतदारांच्या नुकसानीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने राज्य सरकारला सादर करा
रत्नागिरी : हवामानातील तीव्र बदलांमुळे यंदा आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, हवालदील झालेल्या बागायतदारांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला…
Read More » -
मुख्य बातमी
मेर्वी, कुर्धे परिसरात वादळी पावसाचा फटका; आंबा-फणस बागांचे मोठे नुकसान
रत्नागिरी : तालुक्यातील मौजे मेर्वी, कुर्धे, बेहेरे आणि मावळंगे या परिसरात शनिवारी सायंकाळी निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला. सायंकाळी साडेचारच्या…
Read More » -
मुख्य बातमी
कॅनिंग कंपन्यांकडून आंबा बागायतदारांची लूट; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक
रत्नागिरी : येथील हापूस आंबा उत्पादक शेतकरी आणि स्थानिक व्यापारी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा एल्गार लवकरच वर्षा निवासस्थानावर
देवगड : राज्य सरकारने आंबा बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
वाशीच्या बाजारात यंदाच्या हंगामात केवळ ३४ हजार पेट्याच दाखल
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांतून वाशी मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होत असते. मात्र, यंदाची स्थिती…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्रेत्यांचा सुळसुळाट
रत्नागिरी : कोकणात आता आंब्याचा हंगाम सुरू झाल्याचा फायदा घेत रेल्वेस्थानक परिसरात हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे.…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंबा बागायतदारांना चुकीच्या कीटकनाशकांमुळे झालेल्या नुकसानीबाबत महत्त्वाची बैठक
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चुकीची किंवा भेसळयुक्त कीटकनाशके/औषधे पुरवठा झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण
रत्नागिरी : ऐन एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढणे अपेक्षित असताना, जिल्ह्यात मात्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा पिकावरील फुलकीड नियंत्रण, मोहोर संरक्षण आणि इतर कीड-रोग व्यवस्थापनासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा कलमांवरील मोहरावर करपा, भुरी, अळीचा प्रादुर्भाव
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून, याचा थेट परिणाम आंबा मोहरावर होण्याची भीती बागायतदार व्यक्त करत…
Read More »