Rain
-
मुख्य बातमी
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनने चांगलीच सुरुवात केली असून बुधवारी (१० जून) विविध तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झाली. जिल्ह्यात आज एकूण…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
मोंथा वादळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करा : आमदार किरण सामंत
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोंथा वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके,…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यात यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे खबरदारीचे आवाहन
रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत यलो अलर्ट देण्यात…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला
मुंबई : मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
रत्नागिरी : शहरासह परिसरात दुपारनंतर परतीच्या पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली. आज…
Read More » -
मुख्य बातमी
वीज कोसळून दोन बैल ठार
रत्नागिरी : शहरासह तालुक्यात गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह अचानक झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील करबुडे आणि…
Read More » -
मुख्य बातमी
वीज कोसळून तरुणाचा मृत्यू; आठजण जखमी
चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे-बौद्धवाडी येथे शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना काल (१५ ऑक्टोबर) सायंकाळी ४.३०…
Read More » -
मुख्य बातमी
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट
रत्नागिरी : दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन असताना अचानक वातावरणात बदल होऊन ढग दाटून आले आणि गडगडासह चमकणाऱ्या विजांनी कोसळलेल्या परतीच्या पावसाने…
Read More » -
मुख्य बातमी
३० सप्टेंबरपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान; नागरिकांनी काळजी घ्यावी
रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात २६ ते ३०…
Read More » -
महाराष्ट्र
२६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ
मुंबई : बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८…
Read More »