Rain
-
मुख्य बातमी
१७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही…
Read More » -
Uncategorized
राज्यातील “या” जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; पुढील काही तास धोक्याचे
मुंबई : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूरपर्यंत…
Read More » -
मुख्य बातमी
गणेशोत्सवावर पावसाचे सावट
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडण्यास सुरुवात केली असून, राज्याच्या बहुतांश भागांत आज जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज वर्तविण्यात…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
मुसळधार पावसामुळे १०० हेक्टर शेतीचे नुकसान
रत्नागिरी : जिल्ह्यात मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना पूर आल्यामुळे किनारी भागातील ३६ गावातील सुमारे १०० हेक्टर शेती-बागायतीचे नुकसान…
Read More » -
Uncategorized
राजापुरात पावसाची विश्रांती
राजापूर : दोन दिवसाच्या मुसळधार पावसानंतर रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने राजापूर शहरासह तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पावसाने उसंत घेतली…
Read More » -
Uncategorized
जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला तालुकानिहाय तपशील
जिल्हा प्रशासनाकडून दिवसभराचा आढावा घेणारा तालुकानिहाय तपशील नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. खेड 1.जगबुडी नदीची पाणी…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्याही सुट्टी
रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील…
Read More » -
Uncategorized
चिपळूणमधील ३१ कुटुंबांचे स्थलांतर
चिपळूण : तालुक्यातील वशिष्ठी नदी इशारा पातळीवर (५.४६ मी.) असून, शहरासह तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्ग सुरळीत
रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६, मौजे दख्खन गावी कोसळलेली दरड रवी इन्फ्रा कंपनीमार्फत जेसीबी, पोकलेनने तसेच अणुस्कुरा घाटातील दरड…
Read More » -
मुख्य बातमी
पालकमंत्री उदय सामंत यांचे जिल्हावासियांना आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हावासीयांना पाऊस खांबेपर्यंत सुरक्षित राहण्याचे आणि…
Read More »