उदय सामंत
-
मुख्य बातमी
जागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीच्या रस्त्यावर अवतरला देशभक्तीचा महासागर
रत्नागिरी : श्रावणाच्या रिमझिम धारा आणि आसमंतात घुमणारा ‘भारत माता की जय’चा निनाद… हाती डौलाने फडकणारा तिरंगा आणि उरी अभिमानाने…
Read More » -
मुख्य बातमी
दिल्ली आर्मी बेस कॅम्पमध्ये ‘सिंदूर महारक्तदान’ला सुरुवात
नवी दिल्ली : क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी दिल्लीतील आर्मी बेस कॅम्पमध्ये ‘सिंदूर महारक्तदान’ अभियानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली…
Read More » -
मुख्य बातमी
गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असा महामार्ग तयार होईल : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम बहुतांशी झाले आहे. रत्नागिरीतून साडेचार-पाच तासात पनवेलला जाता येते. काही ठराविक ठिकाणचे टप्पे अर्धवट आहे;…
Read More » -
मुख्य बातमी
हाऊसबोट पर्यटन प्रकल्प अधिक सक्षमपणे कार्यान्वित होणार
रत्नागिरी : जिल्ह्यातील महिला बचतगटांना शाश्वत उपजिविका उपलब्ध करून देत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हाऊसबोट पर्यटन प्रकल्प…
Read More » -
मुख्य बातमी
भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल, काजू बोंडापासून विविध उत्पादने, २५ कोटींतून मत्स्यालय
रत्नागिरी : भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करून पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत सुरू होणार हस्तकला केंद्र; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली बैठक
रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटन वाढून जिल्ह्याचे उत्पन्नात अधिक वाढ व्हावी या हेतूने महाराष्ट्र राज्य लघू उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून खादी…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले भव्य मराठी भाषा संग्रहालय; २५ कोटींचा निधी मंजूर
रत्नागिरी : महाराष्ट्रातील पहिले भव्य आणि आधुनिक मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्ये उभारले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मंत्री उदय सामंत…
Read More » -
मुख्य बातमी
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबिर : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आता गावपातळीवरच कामे मार्गी…
Read More » -
मुख्य बातमी
नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; यात एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई : मौजे नाधवडे (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून तेथे सूक्ष्म, लघु व मध्यम…
Read More »