डिजिटल जनगणना
-
मुख्य बातमी
जनगणनेच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा
राजापूर : देशभरात एप्रिल २०२६ पासून जनगणना प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली असून राजापूर शहरात देखील नागरिकांची घरगुती माहिती संकलन प्रक्रिया…
Read More » -
मुख्य बातमी
स्वगणना १०० टक्के पूर्ण करणारे ‘दळवटणे’ रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव
रत्नागिरी : भारताच्या जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, मौजे दळवटणे (ता. चिपळूण) गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली…
Read More » -
मुख्य बातमी
नागरिकांनी स्वगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : “जनगणना हा देशाच्या आणि जिल्ह्याच्या भविष्यातील नियोजनाचा पाया आहे. या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी १५ मेपर्यंत…
Read More » -
मुख्य बातमी
पालकमंत्र्यांच्या स्व-गणनेने जिल्ह्यातील जनगणनेचा आरंभ
रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्व-गणना करत जनगणना २०२७ चा आरंभ काल (१ मे) पोलीस परेड ग्राऊंड येथे…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यात २०२७ च्या जनगणनेचे नियोजन पूर्ण
रत्नागिरी : “जनगणना हा देशाच्या आणि जिल्ह्याच्या भविष्यातील नियोजनाचा पाया आहे. या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग…
Read More » -
मुख्य बातमी
डिजिटल जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
रत्नागिरी : भारताच्या आगामी डिजिटल जनगणना २०२७ च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला…
Read More » -
मुख्य बातमी
चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात
रत्नागिरी : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने वेग घेऊ लागली आहे. जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा…
Read More »