१५ ऑगस्ट
-
मुख्य बातमी
स्वातंत्र्याची जाणीव ठेवून नवभारत साकारूया : प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर
रत्नागिरी : आपण स्वातंत्र्य जे उपभोगत आहोत त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. त्याचबरोबर अनेक समस्या आहेत, भ्रष्टाचार ही मोठी समस्या…
Read More » -
महाराष्ट्र
म्हसळा तालुक्यात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा
म्हसळा (संजय खांबेटे) : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७९वा वर्धापन दिन पावसाची संततधार सुरू असतानाच आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था…
Read More » -
मुख्य बातमी
तळा कॉलेज व हायस्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
तळा (जि. रायगड) : येथील गो. म. वेदक विद्यामंदिर, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदिर आणि द.…
Read More » -
मुख्य बातमी
योगशास्त्रातून देशाला जगाला सुदृढ करूयात
रत्नागिरी : “आपले भारतीय ज्ञान जितके विस्तृत आहे तितकेच सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करणारे आहे. यातीलच मूळचे भारतीय असलेले योगशास्त्र सध्या…
Read More » -
मुख्य बातमी
स्वातंत्र्य दिनानिमित्त जीजीपीएसमध्ये ट्राय सायकल रॅली
रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्यांना वंदन म्हणून आणि स्वातंत्र्याचा आनंद म्हणून जीजीपीएसच्या ‘स्वामी स्वरूपानंद…
Read More » -
मुख्य बातमी
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती भविष्यात आपल्या…
Read More » -
मुख्य बातमी
जयगड ग्रामपंचायतीत ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्यदिन तालुक्यातील ग्रामपंचायत जयगड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध…
Read More » -
मुख्य बातमी
आडिवरे येथील तावडे अतिथी भवनमध्ये प्रथमच स्वातंत्र्याचा सोहळा
राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनमध्ये (वाडा) यंदापासून प्रथमच भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा…
Read More » -
मुख्य बातमी
‘हर घर तिरंगा’ अंतर्गत बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँकद्वारे बाईक रॅली
रत्नागिरी : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय व नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (नराकास) यांच्या संयुक्त विद्यमाने आज…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीतील आरजू घोटाळ्यात फसलेल्या ग्राहकांचे १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण
रत्नागिरी : रत्नागिरीतील तथाकथित आरजू कंपनी घोटाळ्यामध्ये फसलेले ग्राहक १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असल्याची माहिती दीपराज…
Read More »