आर्टिकल
-
भान उन्हाळ्यातील आरोग्याचेः स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प!
निसर्गाचे चक्र बदलत असताना २०२६ चा उन्हाळा आपल्यासमोर आरोग्याचे एक मोठे आव्हान घेऊन उभा आहे. ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा…
Read More » -
साहित्यातील नवा विचार : पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
आपले स्वतःचे जीवन जगत असताना काही माणसे ही प्रवाहाच्या सोबत चालणारी असतात, तर काही माणसे प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणारी…
Read More » -
हजारो दिव्यांगांसाठी ‘आल्हाददायक’ बनलेली ‘आस्था’
“आई” हे जगातील सर्वात सुंदर रूप मानले जाते. जेव्हा एका आईसमोर आपल्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न उभा ठाकतो, तेव्हा ती अजिबात…
Read More » -
दृष्टे राष्ट्रपुरुष : डॉ बाबासाहेब आंबेडकर
जगाच्या इतिहासात ज्या – ज्या महामानवांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविधांगी विषयावर कार्य केले, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अग्रस्थानी होते.…
Read More » -
कोकणातील वाढते वनवणवे : निसर्ग, अर्थव्यवस्था आणि समाजासाठी उभे राहिलेले भीषण संकट
कोकणाचा निसर्ग, त्याची हिरवाई, घाटमाथ्यांचे वनराई आणि सागरी वाऱ्याने झुलणारी झाडे—या सौंदर्याची ओळख देशाला आहे. पण गेल्या काही वर्षांत या…
Read More » -
उद्धरिली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे
भारतीय स्वातंत्र्यलढ्यानंतर देशाची संपूर्ण जबाबदारी स्वतंत्र भारताच्या जनतेवर टाकण्यासाठी भारतीय संविधानरूपी नियमावली प्रदान करणाऱ्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
Read More » -
पाच तत्वे मानसिक आरोग्यावर कसा प्रभाव टाकतात?
मानसिकदृष्ट्या निरोगी असणे म्हणजे काय? मानसिकदृष्ट्या निरोगी असणे म्हणजे शांत आणि स्थिर असणे, तसेच आतून भावनिकदृष्ट्या कोमल असणे. जेव्हा तुम्हाला…
Read More » -
समारोप
समर्थ श्रीरामदासस्वामींनी दासबोधाच्या चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्तीची चर्चा केली आहे. यामध्ये ते कीर्तनाची फलश्रुती सांगताना म्हणतात, ”कीर्तने महादोष जाती|” तसेच…
Read More » -
महाभारतातील भाषा आणि विचारसौंदर्य
मागच्या भागात आपण महाभारतातील सुभाषितांचा खजिना किती मोठा आहे, याची त्याची छोटी झलक पाहिली. या भागातही महाभारतातील भाषासौंदर्य आणि विचारसौंदर्याचे…
Read More » -
महाभारतातील सुभाषिते
रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यांनी विश्वाला अनेक सुंदर विचार दिले आहेत. या ग्रंथांमधील श्लोक आजही आपण सुभाषितांसारखे वापरत असतो.…
Read More »