मुख्य बातमी
-
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एसटी कार्ड नोंदणीला प्रतिसाद
रत्नागिरी : कुवारबाव परिसरातील नागरिकांना एसटी आगारात न जाता ही कार्ड सुलभरित्या कुवारबाव येथे मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ कुवारबाव यांच्या…
Read More » -
कालसुसंगत न्यायसंहितेमुळे भारतीयीकरणाची भूमिका : ॲड. पारिजात पांडे
रत्नागिरी : सन १८५७ साली पहिला स्वातंत्र्यसंग्राम उठाव झाला. त्यानंतर ब्रिटीशांनी १८६० मध्ये पहिला कायदा ,भारतीय दंड संहिता आणला. स्वातंत्र्य…
Read More » -
मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम
रत्नागिरी : भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण…
Read More » -
रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करावा
मुंबई : आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन रघुवीर घाट (ता. खेड) यांच्या सर्वांगीण…
Read More » -
आंबेत-म्हाप्रळ पुलाजवळील दुसरी बार्जही यशस्वीरित्या हटविली
दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक…
Read More » -
सशक्त भारतासाठी पंचपरिवर्तन स्वीकारावे : सचिन वहाळकर
रत्नागिरी : भारतीय जनसंघाचे थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारतासाठी योगदान दिले. आज सशक्त,…
Read More » -
दहिवली दुर्घटना : बेपत्ता सतीश शेलार व शांताराम शेलार यांचे मृतदेह सापडले; एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद…
Read More » -
दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना स्थलांतरित करा; ग्रामस्थांनीही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरित करावे. स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील त्यासाठी मदत घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
Read More » -
‘आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे फेल’
खेड : कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती…
Read More » -
आठ दिवस जनता अंधारात… महावितरण मात्र ‘लोडशेडिंग’ नव्हे तर जबाबदारीच उतरवत आहे
लांजा : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब राहिलेली नाही, तर…
Read More »