मुख्य बातमी
-
आंबेत-म्हाप्रळ पुलाजवळील दुसरी बार्जही यशस्वीरित्या हटविली
दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक…
Read More » -
सशक्त भारतासाठी पंचपरिवर्तन स्वीकारावे : सचिन वहाळकर
रत्नागिरी : भारतीय जनसंघाचे थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारतासाठी योगदान दिले. आज सशक्त,…
Read More » -
दहिवली दुर्घटना : बेपत्ता सतीश शेलार व शांताराम शेलार यांचे मृतदेह सापडले; एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद…
Read More » -
दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना स्थलांतरित करा; ग्रामस्थांनीही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरित करावे. स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील त्यासाठी मदत घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
Read More » -
‘आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे फेल’
खेड : कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती…
Read More » -
आठ दिवस जनता अंधारात… महावितरण मात्र ‘लोडशेडिंग’ नव्हे तर जबाबदारीच उतरवत आहे
लांजा : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब राहिलेली नाही, तर…
Read More » -
‘लँडस्लाईड’चे मुख्य कारण शोधणार; चिपळूणकरांचे जीवन सुरक्षित करण्यात यश : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : लँडस्लाईडचे (दरड कोसळणे) मुख्य कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कशेडी घाटात कुठेही दरड कोसळलेली नाही, तर सपाट रस्त्यापासून…
Read More » -
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे इशारे गांभीर्याने घ्या : महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आवाहन
रत्नागिरी : कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असून, प्रशासनाने दिलेल्या…
Read More » -
रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपाच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत ७० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवलेल्या १६…
Read More » -
दहिवली दुर्घटनेतील बाधितांना १०० टक्के मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा
खेड : दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज तातडीने दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी…
Read More »