मुख्य बातमी
-
“हम होंगे कामयाब” उपक्रमातून विद्यार्थ्यांना यशाचा नवा मार्ग
रत्नागिरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने “हम होंगे कामयाब”…
Read More » -
भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई : राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून ५ नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर…
Read More » -
रत्नागिरीत तरुणाकडून ४२ हजारांचे अमली पदार्थ जप्त
रत्नागिरी : शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात एक तरुण अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने थांबलेला असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून ३.५…
Read More » -
कोणतीही दुर्घटना होऊ नये याची पूर्वतयारी सर्व यत्रंणांनी करावी : जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी : जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने आतापासूनच करावी. आपदा मित्रांची संख्या वाढवावी,…
Read More » -
छंद वर्गाची सांगता उत्साहात
रत्नागिरी : नगरपालिका आणि महिला व बाल कल्याण समितीमार्फत सुरू असलेल्या छंद वर्गाचा मंगळवारी समारोप झाला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा…
Read More » -
शाळकरी मुलीलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड
रत्नागिरी : चिपळूण येथील १४ वर्षांच्या शाळकरी मुलीला पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी संदेश सोमा बारे (रा. गोंधळे,…
Read More » -
रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९ वे देहदान
रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १९ वे मरणोत्तर देहदान संपन्न झाले. प्रदीप तुकाराम कोलते (वय ७९ वर्षे, रा. तळवाडी,…
Read More » -
संगमेश्वरला ५ गाड्यांच्या थांब्याची शक्यता; कोकण रेल्वे बैठकीत सकारात्मक आश्वासन
संगमेश्वर : कोकण रेल्वे संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोडी समोर आल्या आहेत. कोकण रेल्वेचे…
Read More » -
मिरजोळे-शीळ ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नासाठी शिवसेना तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील सरसावले
रत्नागिरी : नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामुळे मिरजोळे-शीळ परिसरातील स्थानिक ग्रामस्थांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मार्च ते मे…
Read More » -
बारावीचा निकाल ५ मेपर्यंत, दहावीचा निकाल १५ मे पूर्वी
मुंबई : बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी यंदा अनुक्रमे १० फेब्रुवारी ते ११ मार्च आणि २० फेब्रुवारी ते १८…
Read More »