मुख्य बातमी
-
चिपळूण येथे २१ जून रोजी माजी सैनिकांसाठी जिल्हास्तरीय संपर्क अभियान, मेडिकल व डेंटल कॅम्पचे आयोजन
रत्नागिरी : जिल्हा तसेच शेजारील जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यांमधून बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप व इतर कोरमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक, माजी सैनिक…
Read More » -
इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीच्या अविराज गावडेची अष्टपैलू कामगिरी
रत्नागिरी : इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे याने पुन्हा एकदा…
Read More » -
पावसाळी साथी रोगांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
राजापूर : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांना आटोक्यात आणण्यासाठी राजापूर तालुका आरोग्य विभागाने व्यापक तयारी सुरू केली असून तालुक्यातील ९ प्राथमिक…
Read More » -
‘सांजसोबत’च्या संजय सुर्वे यांच्या आकाशवाणीवरील मुलाखतीचे १७ जून रोजी प्रसारण
रत्नागिरी : गेली नऊ वर्ष निराधारांसाठी काम करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांची आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात संवाद…
Read More » -
कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी व अभिजीत पड्याळ यांची दमदार कामगिरी
रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेत रविवारी आयोजित केलेल्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या प्रसाद देवस्थळी आणि अभिजीत…
Read More » -
बालगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप : शिक्षणाच्या दिशेने एक प्रेरणादायी उपक्रम
रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्यास असलेल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला बालगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य…
Read More » -
रत्नागिरी पोलीस दलाची गड-किल्ले स्वच्छता, संवर्धन व वारसा जतन विशेष मोहीम
रत्नागिरी : जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक गड-किल्ले वास्तूंचे व अमूल्य वारशाचे जतन, संवर्धन व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक, रत्नागिरी…
Read More » -
मिरजोळे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचे दूषित सांडपाणी वहाळात
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांनी दूषित सांडपाणी वहाळात सोडल्याचा प्रकार रविवारी (१४ जून) सकाळी उघडकीस आला. हा प्रकार…
Read More » -
विद्यार्थ्यांच्या रूपाने महाराष्ट्राला स्वच्छ व पारदर्शक नेतृत्वाची खरी गरज : विनायक राऊत
रत्नागिरी : “गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यात राजकारणातही यावे या विद्यार्थ्यांच्या रूपाने महाराष्ट्राला स्वच्छ व पारदर्शक नेतृत्वाची खरी गरज आहे. कोकणातील शिक्षणाचा…
Read More »
