मुख्य बातमी
-
खेड तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयाला आयुक्त रुबल अग्रवाल यांची भेट
खेड : मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी खेड येथील तहसील कार्यालय,…
Read More » -
प्रशांत मकवाना यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव
रत्नागिरी : तायक्वांदो क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कामगिरी, सातत्यपूर्ण योगदान तसेच क्रीडा क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेत रत्नागिरीचे सुपुत्र प्रशांत मनिषा…
Read More » -
रत्नागिरीत ८ सप्टेंबरला विभागीय ‘डाक अदालत’चे आयोजन; ४ सप्टेंबरपर्यंत तक्रारी पाठवण्याचे आवाहन
रत्नागिरी : रत्नागिरी डाक विभागामार्फत विभागीय स्तरावरील ‘डाक अदालत’चे आयोजन ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. ही…
Read More » -
कर्जमुक्ती योजनेत मच्छिमारांनाही समाविष्ट करा
चिपळूण : पारंपरिक मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’मध्ये समाविष्ट करून कर्जमाफीचा लाभ…
Read More » -
जांभेकर विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात सन २०२६-२७ मधील विविध शिष्यवृत्ती परीक्षा, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व विविध…
Read More » -
विभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून खेड येथे स्वागत
रत्नागिरी : कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या आजपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत.…
Read More » -
बहिरवली (खेड) ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच नूर मोहम्मद हमजा चौगुले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड
खेड : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत बहिरवली ग्रामसभा आज (२ सप्टेंबर) रोजी खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली. ग्रामसभेदरम्यान बहिरवली गावातील…
Read More » -
‘कोकण दर्शन’मध्ये आंबोळगड, पूर्णगड आणि कृषी पर्यटनाची सफर
रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमातून आंबोळगड, पूर्णगड आणि कृषी पर्यटनाची सफर घडवून आणली जाणार आहे. हा…
Read More » -
आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्थेच्या ‘रिमझिम रिमझिम’ काव्यमैफिलीत रत्नागिरी रंगली
रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्था, कोकण विभाग, रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरीतील कवी-कवयित्रींसाठी आयोजित केलेला ‘रिमझिम रिमझिम’…
Read More » -
‘कृषी यांत्रिकीकरण योजने’अंतर्गत ३४६७ शेतकऱ्यांची निवड; कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन
रत्नागिरी : कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादनक्षमता वाढविणे, श्रम बचत करणे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात…
Read More »