शैक्षणिक
-
देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाला वक्तृत्व (मराठी) स्पर्धेमध्ये कांस्यपदक
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवाची वक्तृत्व (मराठी) स्पर्धेची अंतिम फेरी ९ ऑगस्ट रोजी पार पडली. या स्पर्धेमध्ये…
Read More » -
देव, घैसास, कीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वलिखित कवितांचा रंगला ‘काव्यरंग’
रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळातर्फे काव्यरंग – एक साहित्यिक साज हा…
Read More » -
नवरात्रीच्या उत्सवाची रंगत वाढवण्यासाठी “बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट”तर्फे खास वर्कशॉप्सचे आयोजन
रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे विविध…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याबरोबरच रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला १ एकर जागा देण्याचा निर्णय…
Read More » -
डॉ. अतुल वैद्य यांची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती
रत्नागिरी : लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या प्रभारी कुलगुरूपदी निुयक्ती करण्यात…
Read More » -
अकरावी प्रवेशाच्या अखेरच्या फेरीतील प्रवेशासाठी आज संधी!
पुणे : राज्यातील अकरावी प्रवेशाच्या अखेरच्या फेरीची निवडयादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यात प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शनिवारी…
Read More » -
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रथमोपचाराची मूलतत्त्वे अभ्यासक्रम संपन्न
रत्नागिरी : महाविद्यालयात PM-USHA अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासवर्गांचे आयोजन…
Read More » -
कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात “गोपालकाला” मोठ्या जल्लोषात साजरा
रत्नागिरी : शहरातील कै.ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाला उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवात…
Read More » -
स्वातंत्र्याची जाणीव ठेवून नवभारत साकारूया : प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर
रत्नागिरी : आपण स्वातंत्र्य जे उपभोगत आहोत त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. त्याचबरोबर अनेक समस्या आहेत, भ्रष्टाचार ही मोठी समस्या…
Read More » -
श्रीराम संस्कार केंद्राच्या मुलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची जिंकली मने
रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृतभारती रत्नागिरी यांच्या…
Read More »