मुख्य बातमी
-
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात रानभाजी पाककृती स्पर्धेला प्रतिसाद
रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथील वनस्पतीशास्त्र विभाग आणि अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी पाककृती…
Read More » -
बुधल (गुहागर) समुद्रकिनाऱ्यावर दोन मृतदेह सापडले
गुहागर : तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर दोन मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा समुद्राच्या पाण्यात वाहून जाऊन…
Read More » -
भाट्ये-पावस रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी
रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन टॅप फॉर सेफ’ अंतर्गत भाट्ये-पावस रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक…
Read More » -
सिंधुरत्न २.०च्या माध्यमातून रत्नागिरीच्या विकासाला नवी दिशा
खेड : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’…
Read More » -
आंबेरे खुर्द तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्दच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची…
Read More » -
आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून आंबा घाटाची पाहणी
रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रस्ता खचला असून अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्याने अवजड वाहनांची वाहतूक…
Read More » -
रायगड येथील कोकण कडा मित्र मंडळातर्फे सुधाकर कदम व दीपक मोरे यांना ‘सुवर्ण होन’ भेट
महाड : श्री क्षेत्र टेरव (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) गावचे सुपुत्र सुधाकर कदम तसेच कळसांबडे (ता. तळा) गावचे सुपुत्र दीपक…
Read More » -
रत्नागिरीत ‘श्री राधाकृष्ण करंडक २०२६’ स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था यांच्यावतीने गोपाळकृष्ण अष्टमी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅटवरील नाईट कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा…
Read More » -
गणपतीपुळे ते पणजी नवी बससेवा सुरू
रत्नागिरी : पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली गणपतीपुळे ते पणजी (गोवा) नवीन बससेवा १५ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.…
Read More » -
राष्ट्रगीताचा अनादर अक्षम्यच; रत्नागिरीत भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस नेत्यांचा तीव्र निषेध
रत्नागिरी : राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रसंस्कृती हे कोणत्याही सार्वभौम देशाचे केवळ अस्मितेचे प्रतीक नसून, त्या कोट्यवधी देशप्रेमींच्या भावनांचा जीवনरक्त असतात.…
Read More »